Friday, February 05, 2010

Quotes from Book "SATTANTAR"


1. “कला म्हणजे जाणिव आणि नेणीव यांची लग्नगाठ”
2. “Art is a Marriage of Conscious and Unconscious.
3. काळाप्रमाणे संघर्ष हा सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.



Author - Vyankatesh Madgulkar



No comments:

+1

You Tube